किस्से कहानियाँ

Miss you
गेल्या आठवड्यात जुन्या मैत्रिनिचा फोन आला होता.20 वर्षांनी आम्ही बोलत होतो.खुप छान वाटलं ....मे मधे गेटटुगेदर करायच आहे ते सांगाय फोन केला होता तिने.
इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलले होते.जुन्या आठवणी निघाल्या.जुने दिवस डोळ्यासमोर तरळु लागले.ती भांडने... ती नाराजी....खोडया.... सारं काही.
तिने खुप आग्रह केला की यायचच....गेटटुगेदर ला म्हणून....
मी म्हणल....बघते त्यावेळी आणि सांगते.....गावी असेन तर येइन.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि फोन ठेऊन दिला.
परत 4 दिवसांनी तिचा फोन आला...... आणि लागली शिव्या घालायला......एक फोन पण नाही केलास ....काही आठवण नाही... फोन ठेवला ते लगेच विसरली... अस काही काही बोलू लागली.....परत गप्पा सुरु.......ती बोलत होती....खुप ...मी बस ऐकत होते....ती परत जुन्या आठवणीत रमून गेली.....
मधेच तिने मला विचारले....तू काहीच बोलत नाहीस....तुला नाही का  आठवण येत......miss करत नाहीस तू....जुने दिवस...
मला नाही माहित.....मी म्हणल.
ती गप्प झाली...कदाचित तिला माझ्या हो ची अपेक्षा होती.
पण माझं उत्तर हो न्हवतं.....काहीच न्हवतं.....म्हणजे मला माहित न्हवतं...
कारण आठवनिची व्याख्या माझी वेगळी होती.परिस्थितिने ती बदलली होती....
        आठवण......
काय अर्थ आहे......?
या गोड शब्दाचा...
खर तर ती मनापासून बोलत होती....पण माझंच मन जरा ठीक न्हवतं.....ते जरा जास्तच चौकस झालं आहे . सगळ काही खोटं खोटं वाटू लागलय.....शब्द सारे फ़सवे वाटतात.....आपलेपणा, प्रेम,नाती,मैत्री सगळ काही दिखावा वाटू लागला आहे....अशात मी तिच्या प्रश्नाच उत्तर काय देणार.....?
मी बस्स एवढंच म्हणल.....miss करणे म्हणजे आठवण येणे......
हो....तशी आठवण येते.....कधी कधी
पण तिच समाधान नाही झालं......ती म्हणाली, मग अजुन कशी आठवण असते.....?
मी हा विषय टाळायचा खुप प्रयत्न केला....पण तिने मुद्दा नाही सोडला......
मी म्हणल....आठवण हा शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ खुप वेगळे असतात......व्याख्या नात्याबरोबर बदलत जाते.....
रुदयाच्या तळापासून मी miss करते माझ्या आप्पांना.....जेव्हा कुणी मुलगी आपल्या बाबांकडे हट्ट करते तेव्हा.....
जेव्हा खुप खुश असते तेव्हा ती खुशी पाहून खुश होणारी त्यांची नजर miss करते. गावी येताना गाडी late झाली की सतत येणारा त्यांचा फोन.....त्या फोनची bail miss करते....आईकडे असताना....जेवताना, बाजूची रिकामी जागा पाहते तेव्हा त्यांचे ताट miss करते.....
आजारी असते तेव्हा आईला miss करते.कधी उदास असते तेव्हा भावाला miss करते....जेव्हा कधी काही दुःख मनाचे बांध ओलांडून डोळ्यात दाटून येऊ पाहतं तेव्हा किल्लेदारानां miss करते.....ते असतात सोबत.....बस्स
बाकी तर miss you फक्त म्हंणन्यापुरतं असतं.
म्हणायचे..... आणि विसरून जायचे.....
आठवण येते कधी कधी सगळ्यांची.....नाही अस नाही. पण ती miss you च्या पटडीतिल....
ती ऐकत होती.....तिला खुप आश्चर्य वाटत होतं, माझं बोलनं ऐकून....ती म्हणाली, एवडी मोठी कधी झालीस ग....तिचा आवाज घोघरा झाला होता....जणु हुंडका गळ्यात कैद करु पाहत होती.
मी म्हणल.....नंतर बोलुया .....आणि मी फोन ठेवून दिला.....
कारण पुढे बोलाय तिच्याकड़ेही शब्द न्हवते आणि माझ्याकडेही......!!! आठवड्यात जुन्या मैत्रिनिचा फोन आला होता.20 वर्षांनी आम्ही बोलत होतो.खुप छान वाटलं ....मे मधे गेटटुगेदर करायच आहे ते सांगाण्यासाठी फोन केला होता तिने.

इतक्या वर्षांनी तिच्याशी बोलत होते.जुन्या आठवणी निघाल्या.जुने दिवस डोळ्यासमोर तरळु लागले.ती भांडने... ती नाराजी....खोडया.... सारं काही.
तिने खुप आग्रह केला की यायचच....गेटटुगेदर ला म्हणून....
मी म्हणल....बघते त्यावेळी आणि सांगते.....गावी असेन तर येइन.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि फोन ठेऊन दिला.
परत 4 दिवसांनी तिचा फोन आला...... आणि लागली शिव्या घालायला......एक फोन पण नाही केलास ....काही आठवण नाही... फोन ठेवला ते लगेच विसरली... अस काही काही बोलू लागली.....परत गप्पा सुरु.......ती बोलत होती....खुप ...मी बस ऐकत होते....ती परत जुन्या आठवणीत रमून गेली.....
मधेच तिने मला विचारले....तू काहीच बोलत नाहीस....तुला नाही का  आठवण येत......miss करत नाहीस तू....जुने दिवस...
मला नाही माहित.....मी म्हणल.
ती गप्प झाली...कदाचित तिला माझ्या हो ची अपेक्षा होती.
पण माझं उत्तर हो न्हवतं.....काहीच न्हवतं.....म्हणजे मला माहित न्हवतं...
कारण आठवनिची व्याख्या माझी वेगळी होती.परिस्थितिने ती बदलली होती....
        आठवण......








काय अर्थ आहे......?
या गोड शब्दाचा...
खर तर ती मनापासून बोलत होती....पण माझंच मन जरा ठीक न्हवतं.....ते जरा जास्तच चौकस झालं आहे . सगळ काही खोटं खोटं वाटू लागलय.....शब्द सारे फ़सवे वाटतात.....आपलेपणा, प्रेम,नाती,मैत्री सगळ काही दिखावा वाटू लागला आहे....अशात मी तिच्या प्रश्नाच उत्तर काय देणार.....?
मी बस्स एवढंच म्हणल.....miss करणे म्हणजे आठवण येणे......
तशी आठवण येते.....कधी कधी
पण तिच समाधान नाही झालं......ती म्हणाली, मग अजुन कशी आठवण असते.....?
मी हा विषय टाळायचा खुप प्रयत्न केला....पण तिने मुद्दा नाही सोडला......
मी म्हणल....आठवण हा शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ खुप वेगळे असतात......व्याख्या नात्याबरोबर बदलत जाते.....
ऱ्हदयाच्या तळापासून मी miss करते माझ्या आप्पांना.....जेव्हा कुणी मुलगी आपल्या बाबांकडे हट्ट करते तेव्हा.....
जेव्हा खुप खुश असते तेव्हा ती खुशी पाहून खुश होणारी त्यांची नजर miss करते. गावी येताना गाडी late झाली की सतत येणारा त्यांचा फोन.....त्या फोनची bell miss करते....आईकडे असताना....जेवताना, बाजूची रिकामी जागा पाहते तेव्हा त्यांचे ताट miss करते.....
आजारी असते तेव्हा आईला miss करते.कधी उदास असते तेव्हा भावाला miss करते....जेव्हा कधी काही दुःख मनाचे बांध ओलांडून डोळ्यात दाटून येऊ पाहतं तेव्हा किल्लेदारानां miss करते.....ते असतात सोबत.....बस्स
बाकी तर miss you फक्त म्हंणन्यापुरतं असतं.
म्हणायचे..... आणि विसरून जायचे.....
आठवण येते कधी कधी सगळ्यांची.....नाही अस नाही. पण ती miss you च्या पटडीतिल....
ती ऐकत होती.....तिला खुप आश्चर्य वाटत होतं, माझं बोलनं ऐकून....ती म्हणाली, एवडी मोठी कधी झालीस ग....तिचा आवाज घोघरा झाला होता....जणु हुंडका गळ्यात कैद करु पाहत होती.
मी म्हणल.....नंतर बोलुया .....आणि मी फोन ठेवून दिला.....


कारण पुढे बोलाय तिच्याकड़ेही शब्द न्हवते आणि माझ्याकडेही......!!!

●●●●●●●●●●●●●●●●
 अहसास

दिन आता है रोज और चला जाता है....चुपचाप....कभी चंद खुशियोंकी महक लाता है तो कभी दर्द का खारा समंदर।खुशी की वजह एक ही होती है..  खुशी का नाम एकही होता है....हमेशा से ही,पर दर्द ....वो हर बार अलग अलग रूप में आता हैं।
हाँ.... पर हर बार दर्द मुझे उस मोड़ पर ले जाता है....जिसका नाम है.....आप्पा
और मैं उदासी की अँधेरी गलियारों में भटकती रहती हूँ।काश ये एक नाम मेरे पास होता ....मेरे साथ होता. ...तो दर्द में भी हम खुदको संभालते......
काश.....!
काश....!!
आज दिन तो रोजकी तरह खिल खिलाकर सामने आया....हमसे मिला....और अपने काम पर चला गया....हम भी अपना काम करने में लग गये।सब तो ठीक ही था।
हम सब काम निपटाकर बैठे ही थे,की फोन बजा.....
हमनें receive किया और बोले.....hello
बस....
हमने क्या सुना...क्या बोला.... कुछ समझ ही नही पाये..... बस इतना याद हैं..... की जब फोन रखा तो हमारी आँख भरी हुईं थीं।
वैसे फोन ससुराल के रिश्ते में से था।
फिर क्या.....
हम क्या कर रहे थे , क्या नही.....कुछ अहसास ही नही रहा।
जब भी हमारे साथ कुछ ऐसा होता है....तो सबसे पहले हम भाई से बात करते है।
बातें करते है....करते है और बस करते ही रहते है....
तब तक नही रुकते जब तक हमारा मन शांत नही होता.....
आज भी हमने बात की....और फिर चुप बैठ गए...
हम सोचते रहे.....ये रिश्ते होते क्या है.....बड़े लोग हमें कुछ भी बोल सकते है पर हमें चुप रहना पड़ता है और छोटे .....उनको समझना पड़ता है....संभालना पड़ता है।
हम अपने दिल की बात कब,कैसे और किससे करे।बेहिसाब सवालों के भँवर में दिन यु ही बीत गया।ना दिल को कोई शिकवा था और नाही किसीसे शिकायत....।
हम खुदसेही थोड़े नाराज थे।
दोपहर ....शाम.....रात कब हो गयी पता ही नही चला।
रात गहराई..….अंधेरों में और थोड़ी उदासियों में।समय बीत रहा था।वो कभी नही रुकता बस बीतता है।रुकती है तो बस यादें।जिनमें थमी होती है कुछ कहानियाँ और कुछ किस्से।
जो हमेशा रहते है....
हमारे जेहन में,
यादों के पन्नों पर........
हमारी रोजमर्रा की जिंदगी में उनके निशान होते है।आज का किस्सा भी हमारे दिल मेँ गहराई तक उतर गया।
दिल टूटा थोड़ा....
थोड़े हम टूटे
खुदको फिर सँभाला ....
अब तो आदतसी हो गयी है।इतने रिश्ते निभाने है तो खुदको सँभालना आना ही चाहिए।ये बात हमने कब की दिल को समझाई है।
आज की याद भी वक्त के साथ थोड़ी धुंधली हो जाएगी,पर यादों के किताब में जुड़ जायेगी और ठहर जाएगी निगाहे उस वक्त पर,जो गुजर जाएगा लेकिन इस याद से कल भी हमारा वास्ता रहेगा।
सोचते सोचते......हमारा दिल और दिमाग कितने दूर निकल गए थे।रिश्तों को हम नही समझ पा रहे थे या रिश्ते हमे।ये बात समझ में नही आ रही थी।हम बस सोच में डूबे हुए थे और निंद आँखों से भागकर कोसो दूर जा चुकी थी।
क्या क्या सोच रहे थे.....
कितने सवालों से लड़ रहे थे.....
इतने में आवाज आयी...
हम सुन रहे थे....
धीरे धीरे हमारा मन शांत होता गया।
वो आवाज,रात के सन्नाटे में.....बस मेरे लिए ही थी।
वो आवाज थी....
दिल के धड़कने की.....
उनके दिल की.....
मेरा सारा ध्यान उस आवाज की ओर मूड गया।
धक.... धक.... धक
कितनी प्यारी थी वो धड़कन।
जैसे मुझे कह रही थी.…..सो जा अब,मैं जाग रही हूँ तेरे लिये।
मेरे मन की सारी बेचैनियों को उस आवाज से जैसे चैन मिल गया।
कुछ देर तक लग रहा था कि मैं अकेली जाग रही हूँ लेकिन इस पल लगा , नही....मेरे साथ उनके दिल की धड़कन भी जाग रही थी।मुझे समझा रही थी....मैं हूँ तुम्हारे साथ ....हमेशा.....हमेशा
मैं बस सुन रही थी....कितना कुछ कह रही थी वो आवाज.....वो सुनते सुनते मेरा मन सुकून से भरता गया।
मैं भी ना.... पागल ही हुँ।
मेरे पास क्या है.....ये कभी देखती ही नही....बस दूर भागती चीजों को थामने में लगी रहती हूँ।
हम हमेशा अल्फाजों में दिल का हाल ढूंढते है,लेकिन कभी कभी धड़कनों से भी बात करनी चाहिए।
मैं सुन रही थी....
कितना कुछ कह रही थी वो आवाज....
धक..... धक..... धक
साफ-साफ सुनाई दे रही थी।
दिल को सुकून सा मिल रहा था।
मन का सारा बोझ उतर गया था।
हल्का-हल्का महसूस हो रहा था।
धड़कनों में छिपा वो हर अहसास हम बस महसूस कर रहे थे।हमे समझा कर वो थक गए,थककर सो गए।मगर उनके दिल को चैन न था,वो हमें सुलाकर ही माना।
वो आवाज सुनते सुनते हम सो गए.......
फिर भी कुछ जाग रहा था....
अहसास
प्यार का

प्यारा..... प्यारा!!!

●●●●●●●●●●●


Hello friends......
 मैं अपने blog पर एक नया page add कर रही हूँ।
जिसका नाम है.....
किस्से कहानियाँ।
मेरे बाकी page आपको पसंद आए उसी तरह ये भी आपको पसंद आएगा ऐसी मैं आशा करती हूँ।
वैसे तो ये page मैं हिंदी में ही लिखनेवाली हूँ, लेकिन ये किस्सा कुछ ऐसा है जो मैं अपनी भाषा में लिखना चाहूँगी।जो मैंने महसूस किया वो हर अहसास बहोतही खास है।यही बात है कि मैं अपनी ये पहली post मराठी में लिखनेवाली हूँ। अगर आप post को हिंदी में पढ़ना चाहते हो तो आप हमने दिए गए translater के जरिए हिंदी में पढ़ सकते हो....
धन्यवाद.......!!!

तुला पाहिले.....नव्याने

रविवारची सकाळ......
सुट्टीचा दिवस.....
सुट्टी म्हनलं की सगळच निवांत.उशिरा उठायच,आरामात उरकायच,वेळेचं बंधन नसतं नेहमीसारख. पण आज बाहेर जायचं होतं. तस ठरलही होतं. मी 8 ला उठले ,उरकल.किल्लेदार झोपले होते.एक तर सुट्टी असते ,थोड़ अजुन झोपू देत म्हणून मी त्यांना नाही उठवलं. माझ उरकल आणि मी न्यूज पेपर आणण्यासाठी बाहेर गेले. झोप बिघडेल म्हणून त्यांना न सांगताच गेले. न्यूज पेपर घेतला आणि घरी येत होते तर वाटेत काकी भेटल्या त्यांच्याशी बोलण्यात थोड़ा वेळ गेला.
घरी आले तर किल्लेदार उठले होते.....
मला पाहून खुप चिडले.
खुप म्हणजे..... थोड़े !
हो....
त्यांना माझ्यावर चिडता नाही येत. प्रेम करतात ना खुप सार, म्हणून असेल कदाचित.मी कधीच त्यांना माझ्यावर चिडलेलं , नाराज झालेलं पाहिलं नाही.
आजही माझी चूक होती.मला माहितही होतं आणि मान्यही . मी काहीच बोलले नाही. ते थोड़ चिडलेत आणि मग शांत झालेत. अस होतं कधी कधी.पण आजचा किस्सा जरा वेगळा होता. एरव्ही लगेच लडायला लागणारी मी आज चक्क रडायला लागले होते.बाहेर जायचं आहे ते माहित असूनही मी न सांगतच न्यूज पेपर आणण्यासाठी बाहेर गेले,घरी परत यायला उशीर केला.चूक तर होती माझी.पण मला वाईट वाटेल म्हणून ते मनापासून रागवले ही नाहीत माझ्यावर.एवढा विचार करतात ते माझा.आणि तेच पाहून मला रडू आलं.
नंतर ते आपल्या कामाला लागलेत. ते उरकत होते आणि मी बस्स त्यांना पाहत होते.जस की मी पहिल्यांदाच पाहतेय त्यांना. माझे डोळे भरून आले होते.त्यांना वाटलं की मी ते ओरडलेत म्हणून उदास आहे,पण तस नव्हतं. ते चिडले जरी असले तरी त्यांच्या मनातील काळजी मला दिसत होती.ते पाहुनच मला गहिवरून आल होतं. ते एवढी काळजी का करतात ? हा एकच प्रश्न डोक्यात घुमत होता. लहान तर नाही मी की चुकले असते मग तरी का?
खर तर त्यांनी अजुन रागवायला हव होतं पण ते थोड़ चिडले आणि आपलं उरकाय लागलेत.मी पण माझ्या तयारीला लागले.माझ मन ठीक नव्हतं.बस एकच विचार करत होते की,किल्लेदार एवढे कसे चांगले आहेत? आणि का?
अस वाटत होतं की आज सगळ तसेच राहु दे,काही कराय नको.कुठे जायला नको.बस त्यांच्या मांडीवरी डोक ठेवून शांत डोळे मिटून पडून राहाव.माझ्याकडे असलेली ठेव अशीच बंद डोळ्यांनी अनुभववी.
पण.......
10.30 पर्यंत दोघांनिही उरकल आणि आम्ही बाहेर पडलो.आज मुंबईत जायचं होतं. काम होतं म्हणून नाही तर असच फिरायला.
Sunday असल्यामुळे आज 11 ते 4 megha block. कशी बशी 10.45 ची last लोकल पकडली आणि आम्ही निघालो.
लोकल मध्ये ही पूर्ण वेळ मी त्यांच्याच विचार करत होते. अस कधी झालं नव्हतं. पण आज मला ध्यानिमनी, सभोवती तेच दिसत होते.आणि त्यांचं भलंमोठं मन. त्या मनात माझ्यासाठी असलेलं खुप सार प्रेम.
 12 ला आम्ही VT ला पोचलो. तिथुन मग कमला नेहरू उद्द्यान, सर फिरोज शहा उद्द्यान पाहून मग आम्ही गिरगांव चौपाटी ला आलो.मुंबईचा समुद्र किनारा म्हणजे काळ काळ पाणी आणि किनारयावर लाटांमुळे जमा झालेला कचरा.पण मला ते ही छान वाटत होतं.बराच वेळ आम्ही तिथे बसून सागराच्या लाटा पाहत होतो.दिवस कधी आणि कसा संपला समजलच नाही.


सूर्य ही समुद्राच्या लाटांमधे लपला .सगळीकडे  संध्याछाया पसरु लागली . मग आम्ही ही घरी जायला निघालो.
परत लोकल चा प्रवास.....
मी खुप थकले होते...कधी घरी पोचतेय अस झाल होतं.
आम्ही लोकल मध्ये चड़लो. VT पहिलाच stop आल्यामुळे गर्दी कमी होती.आम्हाला बसायला जागा मिळाली.पुढे गाड़ी थांबेल तशी गर्दी वाढत गेली.ती गर्दी पाहून थकवा जास्तच जाणवू  लागला.माझे डोळे पेंगाळत होते.मी किल्लेदारांच्या खांद्यावर डोक ठेऊन झोपले.लोकलच्या स्पीड मुळे माझी मान मागे पुढे होत होती.त्यांनी ते पाहिलं. माझं डोक हळूच त्यांनी त्यांच्या मांडिवर ठेवल.
तोच हा क्षण ......जो मनात घर करून गेला. त्या क्षणी मी उरली सुरली सगळी हरले होते .....
त्यांच्यापुढे......
तसं मी प्रवासात किती तरी वेळा त्यांच्या मांडिवर डोकं ठेऊन झोपलेय पण आजची गोष्ट वेगळी होती.लोकल मध्ये खुप गर्दी होती.बाया,लहान मुले सगळी अवघडून,दाटी वाटी ने प्रवास करत होती.मी एकटिच अशी आरामात झोपले होते.कारण माझ्याकडे किल्लेदार होते......माझे किल्लेदार!!
आज खुप बदलले होते मी. मलाच मी वेगळी वेगळी वाटत होते.त्यांच्यासमोर सार काही फिकं फिकं वाटत होतं. कारण मी माझ्या साऱ्या माणसांना , नात्यांना संभाळत आले,समजून घेत आले,सगळ्यांसाठी नेहमी माघार घेत आले.पण किल्लेदारांकडे नेहमी हट्ट करत राहिले.जरा काही मनाविरुद्ध झाल की लगेच चिडचिड करायची.पण ते कधिच काही बोलले नाहीत.पावलोपावली समजून घेत आलेत.
आज का कुणास ठाऊक पण मन तुलना करीत होतं. किल्लेदारांची आणि साऱ्या नात्यांची. एकीकडे माझा सारा गोतावळा ,माझी सारी माणस होती.सासरची,माहेरची दोन्हीकडील आणि एकीकडे होते फक्त किल्लेदार. पण पारड किल्लेदारांच जड़ वाटू लागल होतं. ते एवड़ जड़ होत की, मी त्या भाराने पूर्ण झुकले होते.
आमचं station आलं,गाड़ी थांबली.माझं विचारचक्र ही थोड़ा वेळ थांबल.
आम्ही लोकलमधुन उतरलो आणि auto ने घरी निघालो.घर जवळ येत होत. हवेत थोड़ी थंडी जाणवत होती.मी हळूच त्यांचा हात माझ्या हातात घेतला.त्या क्षणी मला माझाच हेवा वाटत होता.गर्व वाटत होता. अस वाटत होत, की कुणाला लाभली नाही अशी दैवी साथ मला लाभली आहे.परत माझं विचारचक्र सुरु झाल.इतक्यात माझी नजर आकाशात गेली.काळकुट्ट आभाळ,चांदन्या आणि चंद्राची कोर...... खूपच रमणीय होतं. मला ती चंद्रकोर पाहून क्षणभर अस वाटल की,ती कोर आमच्याकड़े पाहतेय,जणु ती आम्हाला शुभ रात्रि म्हनतेय..…..
मी ही हसुन तीला शुभ रात्रि म्हनलं..…..!!!

No comments:

Post a Comment

गोड गोजिरं बालपण

गोड गोजिरं एक बालपण.... पावसाच्या सरीनी भिजलेलं... स्वप्न ठेऊन होडिमधे.... त्याच्यापाठी वाहणारे..... त्याला काळजी फक्त त्या होडीची, चि...